कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राधानगरी धरणात 80.53 दलघमी पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे :- तुळशी 52.98
दलघमी, वारणा 405.26 दलघमी, दूधगंगा 228.63 दलघमी, कासारी 20.34 दलघमी, कडवी 30.02
दलघमी, कुंभी 31.16 दलघमी, पाटगाव 44.46 दलघमी, चिकोत्रा 18.46 दलघमी, चित्री 20.34
दलघमी, जंगमहट्टी 13.35 दलघमी, घटप्रभा 34.24 दलघमी, जांबरे 10.04 दलघमी, कोदे (ल पा) 1.89
दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे :- राजाराम 8.4 फूट, सुर्वे 8 फूट, रुई 37.6
फूट, तेरवाड 33.6 फूट, शिरोळ 24 फूट, नृसिंहवाडी 18 फूट, राजापूर 12.3 फूट इतका
पाणीसाठा या बंधाऱ्यामध्ये शिल्लक आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.