कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
राधानगरी धरणात 227.96 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-227.96, तुळशी -97.91, वारणा -900.32, दूधगंगा-672.28, कासारी-
71.87, कडवी -68.43, कुंभी-72, पाटगाव 98.67, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी
-31.61, घटप्रभा -26.91, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98
इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 11, फूट, सुर्वे 13, रुई 39.2, इचलकरंजी 35, तेरवाड 34,
शिरोळ -25 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 21.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.