कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.)
: दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या माजी सैनिक, विधवा यांनी आपले हयातीचे दाखले
15 डिसेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी
सुभाष सासने यांनी केले आहे.
हयातीचे दाखले दिलेल्या कालावधीत
जमा न केल्यास लाभार्थींचे दुसरे महायुध्द अनुदान माहे जानेवारी 2020 महिन्यापासून
बंद करण्यात येईल. हयातीचे दाखले सादर न केल्यामुळे अनुदान बंद झाल्यास यासाठी लाभार्थी
स्वत: जबाबदार रहील, असेही श्री. सासने यांनी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.