** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 24, 2020

संचारबंदी कालावधीत जिल्ह्यात 122 जणांवर कारवाई -डॉ. अभिनव देशमुख


                  
       कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : संचारबंदीच्या कालावधीत भा.दं.वि.स कलम 188 अन्वये काल अखेर जिल्ह्यामध्ये 82 जणांवर तर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 40 जणांवर कारवाई  केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
       शहर विभाग- जुना राजवाडा-9, राजारामपुरी -6, शाहूपुरी-9, लक्ष्मीपुरी-6, करवीर विभाग - करवीर-2, कागल-1, एम.आय. डी. सी.-1,  इस्पुर्ली-2, शाहूवाडी विभाग - 1, इचलकरंजी विभाग- इचलकरंजी-2, शिवाजीनगर -22, शहापूर -3, हुपरी-13, गडहिंग्लज विभाग- आजरा-1, जयसिंगपूर विभाग- शिरोळ-1, वडगाव-3, असे विभाग निहाय काल अखेर 82 जणांवर आणि आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.