कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील
राधानगरी धरणात 44.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयना
धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
आपल्या
जिल्ह्यातील धरणांमध्ये
पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 47.17 दलघमी, वारणा 330.93 दलघमी, दूधगंगा 210.76
दलघमी, कासारी 24.18 दलघमी, कडवी 31.01 दलघमी, कुंभी 27.66 दलघमी, पाटगाव 23.98
दलघमी, चिकोत्रा 13.87 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 8.05 दलघमी, घटप्रभा 13.95 दलघमी, जांबरे 6.11 दलघमी, कोदे (ल
पा) 1.23 दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 12.9 फूट, सुर्वे 14.2 फूट, रुई
40.6 फूट, तेरवाड 35 फूट, शिरोळ 27.6 फूट, नृसिंहवाडी 20.6 फूट, राजापूर 13.6 फूट
तर नजीकच्या सांगली 6.6 फूट व अंकली 9.2 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.