कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आज सकाळी 11 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण 86 बंधारे पाण्याखाली गेले
असल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी,
तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील-
शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव व कोडोली, कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज, सांगरूळ व कळे, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे,
गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी
नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ
तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा
नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे,
चिखली व शेलोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली,
बाचणी, सुळकुड व दत्तवाड, हिरण्यकेशी
नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, सुळेराव, दाभीळ, हरळी, देवडे, खणदाळ व
चांदेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी,
चंदगड, हल्लारवाडी, कोवाड व माणगाव, घटप्रभा
नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगाव गवसे, कानडी सावर्डी, अडकूर व तारेवाडी, तुळशी नदीवरील- घुंगुरवाडी, कांचनवाडी,
बाचणी, आरे, बीड, भाटणवाडी व चांदे, कडवी
नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व
कोपार्डे असे एकूण 86 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.