कोल्हापूर, दि.
8 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर पाणी असल्याने सर्व
मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन
पलंगे यांनी दिली.
कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरूंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या 12 आगारातील वाहतूक करणाऱ्या एस. टी. रस्त्यावर पाणी आल्याने बंद आहेत.
कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरूंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या 12 आगारातील वाहतूक करणाऱ्या एस. टी. रस्त्यावर पाणी आल्याने बंद आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.