कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आजअखेर एकूण 24
रेल्वेमधून 31 हजार 179 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश,
बिहार, झारखंड व ओडीसाकडे रवाना झाले आहेत.
‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे
जिल्ह्यात प्रयागराज उत्तरप्रदेशकडे आज दुपारी 1 वाजता 330 मजूर श्रमिक विशेष
रेल्वेने रवाना झाले.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.