कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती
कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 228.81 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-228.81, तुळशी -97.82, वारणा -902.20,
दूधगंगा-672.62, कासारी- 71.87, कडवी -68.43, कुंभी-72.26, पाटगाव 98.83,
चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -31.61, घटप्रभा -27.78, जांबरे- 23.23
(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -
राजाराम 11.1, फूट, सुर्वे- अप्राप्त, रुई 39, इचलकरंजी 35, तेरवाड 34,
शिरोळ -24.10 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 21.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.