कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.49 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत
विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील-
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव व खोची. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व
ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व
सिद्धनेर्ली. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व
चिखली. कुंभी नदी- कळे असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये तुळशी -89.23
दलघमी, वारणा -875.86, दूधगंगा – 617.02, कासारी- 62.61, कडवी -71.24, कुंभी-63.01,
पाटगाव 97.87, चिकोत्रा- 40.47, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा - 44.17,
जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 29.9 फूट,
सुर्वे 28.4, रुई 56.9, इचलकरंजी 54.4, तेरवाड 46.6, शिरोळ 39.1 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 40 फूट इतकी पाणी
पातळी सध्या आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.