4 P.M.
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात
78.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या
अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील
एकूण 20 बंधारे पाण्याखाली आहेत.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व
शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी व सरकारी
कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज,
पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली व शेणवडे असे 20 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.