कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.54 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2828
क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 5 खुला
आहे.
पंचगंगा
नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे,
सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी-
बीड व आरे, कासारी नदी- यवलूज,
ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदी- शेनवडे, कळे, वेतवडे व
मांडूकली. धामणी नदी- पनोरे, सुळे व
आंबर्डे, वारणा नदी- चिंचोली, माणगाव,
कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- वाळूर, भोसलेवाडी, येलूर,
कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा
नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड व सुळंबी. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली. हिरण्यकेशी नदी- ऐणापूर, निलजी, गिजवणे व
खाणदळ. ताम्रपर्णी नदी- चंदगड,
कुर्तनवाडी व हल्लारवाडी, असे एकूण 64 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये तुळशी – 93.86 दलघमी, वारणा -887.39, दूधगंगा – 600.84,
कासारी- 63.51 , कडवी - 71.24, कुंभी - 66,
पाटगाव- 95.48 , चिकोत्रा- 49.84 , चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी - 33.20, घटप्रभा - 44.17, जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका
पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची
पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 45.6 फूट, सुर्वे 43.7
, रुई 76, इचलकरंजी 75, तेरवाड 72.11, शिरोळ 73.11 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 73.11 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.