कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 228.02 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- रुई
व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये राधानगरी-228.02
तुळशी -93.76, वारणा -877.01, दूधगंगा-631.76, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण
क्षमतेने भरला), कुंभी-62.81, पाटगाव 98.35, चिकोत्रा- 40.98, चित्री - 53.30
(पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.02,
घटप्रभा - 37.70, जांबरे-
23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 14.5 फूट,
सुर्वे 17.1, रुई 42.6, इचलकरंजी 39.6, तेरवाड 38.5, शिरोळ 30 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची
27.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.