कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 226.74 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-226.74, तुळशी -98.10, वारणा -896.68, दूधगंगा-670.28, कासारी-
70.39, कडवी -70.12, कुंभी-70.73, पाटगाव 97.80, चिकोत्रा- 42.86, चित्री -52.98,
जंगमहट्टी -31.41, घटप्रभा -27.98, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ
- 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12, फूट, सुर्वे 14.6, रुई 40, इचलकरंजी 35.9, तेरवाड 35.3,
शिरोळ -27.6 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 24 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.