कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 223.24 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-223.24, तुळशी -97.91, वारणा -893.19, दूधगंगा-667.95, कासारी-
69.90, कडवी -70.49 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-70.34, पाटगाव 97.40, चिकोत्रा-
42.74, चित्री -52.62, जंगमहट्टी -31.21, घटप्रभा -29.04, जांबरे- 23.23 (पूर्ण
क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12.11, फूट, सुर्वे 15.6, रुई 41.3, इचलकरंजी 37.9, तेरवाड 36.9,
शिरोळ -28.6 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 25.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.