कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 220.95 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-220.95, तुळशी -97.77, वारणा -889.71, दूधगंगा-666.63, कासारी- 69.41,
कडवी -70.97 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-70.08, पाटगाव 97.08, चिकोत्रा- 42.61,
चित्री -52.42, जंगमहट्टी -31.21, घटप्रभा -29.72, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने
भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 13.11, फूट, सुर्वे 16.6, रुई 42, इचलकरंजी 38.6, तेरवाड 37.6,
शिरोळ -29 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 26.3 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.