कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 231.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- राजाराम,
सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड. भोगावती
नदी- खडक कोगे असे एकूण 6 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये राधानगरी-231.03,
तुळशी -93.10, वारणा -878.16, दूधगंगा – 628.87, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण
क्षमतेने भरला), कुंभी-63.10, पाटगाव 98.91, चिकोत्रा- 41.10, चित्री - 53.41
(पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.43,
घटप्रभा - 41.50, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ
- 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 16.07 फूट,
सुर्वे 18.02, रुई 44.06, इचलकरंजी 41, तेरवाड 39.06, शिरोळ 32 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची
29.09 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.