कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 221.57 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत
विमोचकातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-221.57 तुळशी -97.56, वारणा -886.24, दूधगंगा-664.99, कासारी- 68.92,
कडवी -71.24 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-69.86, पाटगाव 96.68, चिकोत्रा- 42.48,
चित्री -52.54, जंगमहट्टी -31.61, घटप्रभा -30.31, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने
भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 14.3, फूट, सुर्वे 17.1, रुई 42.3, इचलकरंजी 38.9, तेरवाड 37.8,
शिरोळ -29.3 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 26.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.