कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 224.89 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-224.89, तुळशी -98.01, वारणा -894.35, दूधगंगा-668.94, कासारी-
70.39, कडवी -70.30, कुंभी-70.51, पाटगाव 97.56, चिकोत्रा- 42.86, चित्री -52.83, जंगमहट्टी
-31.21, घटप्रभा -28.66, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98
इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12.1, फूट, सुर्वे 14.6, रुई 40.6, इचलकरंजी 36.9, तेरवाड 35.9,
शिरोळ -28.3 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 24.9 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.