कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 223.67 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- रुई
व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये राधानगरी-223.67
तुळशी -96.22, वारणा -885.08, दूधगंगा-653.14, कासारी- 65.97, कडवी -71.24 (पूर्ण
क्षमतेने भरला), कुंभी-66.62, पाटगाव 97.87, चिकोत्रा- 41.73, चित्री - 53.12
(पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -32.80,
घटप्रभा - 33.52, जांबरे-
23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 15.2 फूट,
सुर्वे 17.11, रुई 43.3, इचलकरंजी 41, तेरवाड 39, शिरोळ 30.3 तर नृसिंहवाडी
बंधाऱ्याची 27.3 फूट इतकी पाणी
पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.