कोल्हापूर, दि.
10 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.10 दलघमी पाणीसाठा
आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या
विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.10,
तुळशी -97.91, वारणा -974.18, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -70.49,
कुंभी-76.83, पाटगाव 104.63, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -34.65,
घटप्रभा -73.81, जांबरे- 23.23 आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा
शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -
राजाराम 11.9, फूट, सुर्वे- 14.2, रुई 40.5, इचलकरंजी 37, तेरवाड 35.9, शिरोळ -26 तर नृसिंहवाडी
24.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा
नदीवरील इचलकरंजी हा बंधारा पाण्याखाली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.