कोल्हापूर, दि.
11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.86 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4
वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-232.86,
तुळशी -98.01, वारणा -974.18, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -70.97,
कुंभी-76.88, पाटगाव 104.77, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -34.65,
घटप्रभा -44.17, जांबरे- 23.23 आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा
शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -
राजाराम 11.8, फूट, सुर्वे- 14, रुई 40.2, इचलकरंजी 36.6, तेरवाड 35.7, शिरोळ -26 तर नृसिंहवाडी
24.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा
नदीवरील इचलकरंजी हा बंधारा पाण्याखाली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.