कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यातील
राधानगरी धरणात 231.62 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी
धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-231.62, तुळशी -98.24, वारणा -974.18,
दूधगंगा-715.05, कासारी- 78.56, कडवी -71.24, कुंभी-76.79, पाटगाव 104.83,
चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -44.17, जांबरे- 23.23
आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम
11.7, फूट, सुर्वे- 13.8, रुई 40, इचलकरंजी 36, तेरवाड 35.3, शिरोळ -26.3 तर नृसिंहवाडी 24 फूट इतकी पाणी पातळी आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा बंधारा पाण्याखाली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.