कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.16 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजा क्र.3 खुला असून(विद्युत विमोचकातून 700 व
सिंचन सांडव्यातून 1428) एकूण 2128 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-234.16, तुळशी -98.20,
वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -69.93, कुंभी-76.88, पाटगाव
104.70, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.30, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -37.38,
जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका
दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 14.6, फूट, सुर्वे-
17.2, रुई 42.9, इचलकरंजी 39, तेरवाड 37.6, शिरोळ -27.9 तर नृसिंहवाडी 28.8 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा
नदीवरील रूई व इचलकरंजी हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.