कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
राधानगरी धरणात 232.10 दलघमी पाणीसाठा आहे. आज
दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700
क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-232.10, तुळशी -97.77,
वारणा -972.83, दूधगंगा-718.44, कासारी- 77.52, कडवी -71.24, कुंभी-74.88, पाटगाव
105.10, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -42.610,
जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका
दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 18.3, फूट, सुर्वे- 19.8,
रुई 50, इचलकरंजी 48, तेरवाड 44.6, शिरोळ -38.6 तर नृसिंहवाडी 38.11 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील
पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 11 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर, राजाराम,
सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती
नदीवरील- सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील- चिंचोली दुधगंगा
नदीवरील- दत्तवाड असे एकूण 11 बंधारे
पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.