कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 235.91 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-235.91, तुळशी -98.20,
वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 77.52, कडवी -69.37, कुंभी-76.79, पाटगाव 105.04,
चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -40.37, जांबरे-
23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका दलघमी
पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 13.3, फूट, सुर्वे-
16.2, रुई 41.6, इचलकरंजी 37.9, तेरवाड 36.6, शिरोळ -27.6 तर नृसिंहवाडी 27.6 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा
नदीवरील इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.