कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.32 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 व सिंचन विमोचकातुन 1428 असा एकुण 2128
क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-232.32, तुळशी -98.15,
वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -69.74, कुंभी-76.65, पाटगाव 104.25,
चिकोत्रा- 43.12, चित्री -53.36, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -37.70, जांबरे-
23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका दलघमी पाणीसाठा
शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 14.8, फूट, सुर्वे- 17.4,
रुई 42.6, इचलकरंजी 39, तेरवाड 37.6, शिरोळ -27.9 तर नृसिंहवाडी 28.8 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – रुई व इचलकरंजी
हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.