कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.64 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-232.64, तुळशी -98.15,
वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -70.68, कुंभी-76.20, पाटगाव
105.04, चिकोत्रा- 43.12, चित्री -52.74, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -38.40,
जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका
दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 13.7, फूट, सुर्वे-
16.2, रुई 41.3, इचलकरंजी 37.3, तेरवाड 35.9, शिरोळ -27 तर नृसिंहवाडी 28.5 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – इचलकरंजी हा 1 बंधारा
पाण्याखाली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.