कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.08 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-236.08, तुळशी -98.20,
वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.04, कडवी -70.30, कुंभी-76.88, पाटगाव 104.97,
चिकोत्रा- 43.12, चित्री -53.12, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -37.70, जांबरे-
23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका दलघमी
पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 15.7, फूट, सुर्वे- 18,
रुई 43.6, इचलकरंजी 40, तेरवाड 38.3, शिरोळ -28.3 तर नृसिंहवाडी 29 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – रुई व इचलकरंजी हे 2 बंधारे
पाण्याखाली आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.