कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 230.54 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-230.54, तुळशी -97.56, वारणा -924.91, दूधगंगा-676.37, कासारी- 73.86,
कडवी -68.80, कुंभी-73.79, पाटगाव 98.65, चिकोत्रा- 43.115, चित्री -52.900, जंगमहट्टी
-32.00, घटप्रभा -32.690, जांबरे- 23.230 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ -
30.978 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 14.8, फूट, सुर्वे- 17.4, रुई 42.3, इचलकरंजी 38.8, तेरवाड 36.3,
शिरोळ -26.3 तर
नृसिंहवाडी 22.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.