कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा
माहिती कार्यालय) : मुंबई, नवी मुंबई, पालघर, पुणे, रायगड, सोलापूर, ठाणे व इतर
जिल्ह्यातून 1086 व्यक्तींनी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रवेश केला
असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे यांनी
दिली.
जिल्ह्यातील
तालुक्यामध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तींची संख्या याप्रमाणे-आजरा 175, भुदरगड 71, चंदगड 46, गडहिंग्लज 188,
गगनबावडा 4, हातकणंगले 36, कागल 46, करवीर 86, पन्हाळा 29, राधानगरी 64, शाहूवाडी
86, शिरोळ 55 व कोल्हापूर महानगर क्षेत्रात 100 असे एकूण 1086 व्यक्तींचा समावेश
आहे.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.