कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : संचारबंदीच्या कालावधीत भा.दं.वि.स कलम 188 अन्वये काल
अखेर जिल्ह्यामध्ये 82 जणांवर तर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 40 जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
यांनी दिली.
शहर विभाग- जुना
राजवाडा-9, राजारामपुरी -6, शाहूपुरी-9, लक्ष्मीपुरी-6, करवीर विभाग - करवीर-2,
कागल-1, एम.आय. डी. सी.-1, इस्पुर्ली-2, शाहूवाडी
विभाग - 1, इचलकरंजी विभाग- इचलकरंजी-2, शिवाजीनगर -22, शहापूर -3, हुपरी-13, गडहिंग्लज
विभाग- आजरा-1, जयसिंगपूर विभाग- शिरोळ-1, वडगाव-3, असे विभाग निहाय काल अखेर 82
जणांवर आणि आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.